ठाकरे सरकारमध्ये सगळं काही आल-बेल आहे असं समजण्याची गरज नाही. आता राज्यमंत्री विरूध्द कॅबिनेट मंत्री असा वाद सुरू झालाय. कॅबिनेट मंत्री निर्णय घेतात त्यावेळी आम्हाला डावललं जातं अशी तक्रार दहा पैकी तब्बल सहा राज्य मंत्र्यांनी केली आहे. त्यात आता बच्चू कडू यांचीही भर पडली आहे. ते तर म्हणतात की आमची अवस्था ग्रामपंचायत सदस्यासरखी झाली आहे. सदस्याला जनता निवडून देते पण त्याला मिटींगमध्ये बसण्याचा अधिकार नसतो. त्याच पध्दतीनी आम्हाला कॅबिनेटमधे बसायचा अधिकार नाही, अशी तक्रार त्यांनी उध्दव ठाकरेंकडे केली आहे. याआधी आदिती तटकरे, अब्दुल सत्तार यांनीही अजित पवार आणि ठाकरेंकडे अशाच प्रकारची तक्रार केली आहे. <br /><br />#LokmatNews #ThackeraySarkar #BacchuKadu <br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat february2020